..

बापुंची वचने 1)अनिरुद्ध क्षेत्री जो आला शरण,तयासी कैसा भय दुःख भार 2)श्रद्धावान हाची माझा मित्र सखा,तयासी मी रक्षिन देवयान पंथी 3)ग्रंथराज हाची जयाचे अनुसंधान,तयाचा योगशेम मीची वाहे 4)जान मी न कधी टाकीन तुजसी,देईन नित्य मनः सामर्थ्य बल बुद्धि 5)मर्यादा हाची जयाचा तारक मार्ग,तयाचा मी आश्रय सर्वकाळ 6)जो जो मज स्मरे दृढ़भावे,तयासी आनंदघन देईन मी 7)मज सवे जो प्रेमे येइल,तयाचे अशक्य शक्य मी करीन 8)तू वानर मी मित्र तुझा खचित,रावण मरणार जान तू निश्चित 9)जेथ सेवा भक्ति शारन्य राहे,तेथ तेथ दाऊ नंदा अनिरुद्ध राहे

Friday, June 25, 2010

मधुफलवाटिका

सर्व जगी आम्हा बापुंचा आधार, नाही सोडणार संकटात,
सर्व जगी आम्हा बापुंचा आधार, नाही पडणार संकटात,
सर्व जगी आम्हा बापुंचा आधार, नाही रडणार संकटात,
सर्व जगी आम्हा बापुंचा आधार, नाही पलनार संकटात,
सर्व जगी आम्हा बापुंचा आधार, नाही मोडणार संकटात,
सर्व जगी आम्हा बापुंचा आधार, नाही हरणार संकटात,

मी तो केवळ पायांचा दास, नका करू मजला उदास,
जोवरी या देही श्वास, निजकार्यास साधुनी घ्या.
बापू पायी ठेवू एकविध भावः नको धावाधाव अन्य कोठे

प्रबिसि नगर कीजे सब काजा, ह्रदय राखी कोसलपुर राजा,
गरल सुधा करइ मिताई, गोपद सिन्धु अनल मितलाई

आम्ही कोण वास्तव्य कोठे,
केवढे आमुचे भाग्य गहन मोठे,
ओढूनी आम्हास नेटे पाटे,
आणिले हे वाटेवर ऐसे

कोणाचे देने कोणास पुरते
कितीही द्यावे सदा अपुरते
माजे सरकार जे देवू करते
न सरते ते कल्पान्ती

आम्हा तो एकची ठावे, आपले नाम नित्य आठवावे
स्वरुप नयनी साठवावे, आद्न्यंकित व्हावे अहर्निशी